सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1 स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे इतिहास,भूगोल मधील प्रश्न यात घेतले आहेत General Knowledge Practice Quiz
सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच 1
जाहिरात / पोस्ट मधील मुख्य माहिती व मुद्दे
१) ‘पॉलीटीक शॉक’ हे पुस्तक कोणाचे आहे ?
१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी
२) ओझन वायुला सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?
१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2
३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?
१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८
४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?
१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा
५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर आहे?
१) IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली
६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?
१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन 🚔
७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?
१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240
General Knowledge Practice Quiz
८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?
१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद 🚔
४) कलकत्ता
९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका
१०) कोणत्या स्थानकादरम्यान ‘पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस’ सुरू करण्यात आली आहे ?
१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर 🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता
११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?
१) अकबरशहा दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग
१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?
१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅
१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?
१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे
१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?
१) २४ जानेवारी १९५० 🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७
१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ?
१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार
१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?
१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन
१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर
उत्तर:-आसाम
All Exam Booklist Download
सर्व विषयाचे सराव प्रश्नसंच डाउनलोड करा
Mpsc मोफत ऑनलाइन टेस्ट सिरिज Join Now
नवीन सरकारी नोकरी अपडेट्स Visit Now
General Knowledge Practice Quiz
Serch Your Dream Jobs